प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा तरुणीच्या कुटुंबीयांकडून कुऱ्हाडी वार करत निर्घृण खून
बुलडाणा-  जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथे तरुणावर कुऱ्हाडीचे वार करुन निर्घृण हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. तरुणी प्रेयसीच्या घरात रेड तिच्यासोबत आढळल्याने तरुणीच्या घरच्यांनी तरुणावर लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीचे वार केल, त्यानंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तरु…
आईच्या निधनाचा निरोप आला तरी किर्तन करत राहिले; तेरवी, मुंडणही न करण्याचा सत्यपाल महाराजांचा निर्णय
अकोला -  प्रख्यात सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांचे वर्धा जिल्ह्यातील एका गावात सायंकाळी कीर्तन सुरू असतानाच अकोटमध्ये घरी शुक्रवारी त्यांच्या आई सुशीलाबाई चिंचोळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कीर्तन सुरू असताना अंतिम दर्शनासाठी घरी तत्काळ निघता येणे शक्य नसल्याने आईच्या इच्छेप्रमाणे अकोल्याच्या…
अकोल्यात आढळले नवे सात रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 वर
अकोला.  वाशिम जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सात जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासातही जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 9 वर पोचला आहे. गेल्…
राज्यातील रुग्ण 423 वर, बळींचा आकडा 20, रत्नागिरीत सापडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दिल्लीतील कार्यक्रमाशी कनेक्शन
मुंबई.  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२३ वर गेली आहे. गुरुवारी मुंबईत दोन, तर पुणे व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.…
जिल्हा शल्यचिकित्सक सोनटक्के यांच्या हकालपट्टीची मागणी
यांच्या हकालपट्टीची मागणी वाशीम - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अस्तित्व निर्माण आघाडीची बैठक घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक सोनटक्के हे आपले जिल्ह्यातून जि.प. व पं.स.च्या काही मोजक्या पण कर्तव्य योग पध्दतीने बजावत नसल्याने प्रा. अंभोरे यांचे महत्वाच्या जागा लढविण्याच्या अनिआच्या रुग्णालयातील …
प्रतिभावान चित्रकार
स्वातंत्र्यानंतर ज्यांची व्यंगचित्रकला बहरत गेली अशा आर. के. लक्ष्मण, अबू अब्राहम, ओ. व्ही. विजयन, राजिंदर पुरी अशा प्रतिभावान कलावंतांच्या मांदियाळीतील अखेरचे शिलेदार म्हणावेत असे सुधीर धर कालवश झाल्याने भारतीय व्यंगचित्रकलेतील एक मोठा अध्याय समाप्त झाला आहे. १९३४ मध्ये जन्मलेले धर सहा दशकांहून अध…